Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सीएए व एनआरसी कायद्याची मुस्लीम समाजाने भीती बाळगू नये- अॅड.शहेबाज शेख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/01/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- सीएए म्हणजे भारतीय नागरिकत्व कायदा हा १९५५ चा कायदा असुन, केंद्र सरकारने यात सुधारणा करून अफगाणिस्तान, पाकिस्तान,बांग्लादेश या देशातील ३१ डिसेंबर २०१४ पुर्वी भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक समाजाच्या शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी तरतूद केली आहे. हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा असुन मुस्लीम समाज किंवा इतर कोणत्याही समाजाची नागरिकत्वता काढून घेणारा कायदा नाही.तसेच एन आरसी कायदा हा आसाम वगळता भारतात कुठे ही लागू नाही किंवा सदर कायदा लागू करण्यासाठी अद्याप सरकारकडे कायद्याचा मसूदा ही तयार नाही. एनआरसी कायदा लागू झाल्यास भारतातील कोणत्याही नागरिकास याचा त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी केंद्र सरकार निश्चितच घेईल असा विश्वास भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस सोबत काही डावे पक्ष,फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुस्लीम समाजात या कायद्यांबद्दल भीती निर्माण करुन व चुकीची माहिती पसरवून भारतात अशांतता माजविण्याचा तसेच हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सदर कायदा हा मुस्लीम विरोधी नाही व या कायद्याने मुस्लीम समाजावर कोणताही अन्याय सुध्दा होणार नाही.त्यामुळे मुस्लीम बांधवांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता,शांतता पाळुन सीएए कायदा नीट समजून केंद्र सरकारवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा असे आवाहन ही भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी शुक्रवारी पाचोरा येथे कार्यशाळेचे आयोजन

Next Post

जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी महिला व बालकांवरील अत्याचाराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी महिला व बालकांवरील अत्याचाराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d