Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी विचारातच विश्व शांती – डॉ. के. बी. पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
गांधी विचारातच विश्व शांती – डॉ. के. बी. पाटील


जळगाव (दि.2) प्रतिनिधी – संपूर्ण जगात कोरोना माहामारीसह अशांती निर्माण झाली आहे. अमेरिकेसह शांतीचे प्रवक्ते असणाऱ्या देशांमध्ये परिस्थिती बिघडत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जग तिसरे महायुद्ध बघेल. मानवासमोर आलेले हे मोठे संकट टाळायचे असेल तर महात्मा गांधी यांचे विचार आचारणात आणले पाहिजे व अशांत जगात शांतीचा संदेश दिला पाहिजे. असा संदेश माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील यांनी दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या व लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंती निमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला सुतिहार अर्पण करण्यात आले. यावेळी डॉ. के. बी. पाटील बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. जॉन चेल्लादूराई, उदय महाजन, अनिल जोशी, नितिन चोपडा व सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. डॉ. के. बी. पाटील पुढे बोलताना म्हणाले की, जगात प्रत्येक देशांकडे विध्वंसक हत्यारे वाढली असुन सध्या तिसऱ्या महायुद्धाची स्थिती असल्याने जग अशांत आहे. अहिंसेतुनच मनशांतीकडे जाता येते त्यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे असा संदेश त्यांनी दिला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना विमा अन् हेल्थ कार्डची सुविधा देणार -राजनंदिनी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. महेंद्र काबरा यांचे आश्वासन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ३२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d