Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती माध्यमिक शाळेत उद्बबोधन वर्ग संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चाललेल्या प्रगती माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या पैलूवर उद्बबोधन वर्ग घेण्यात आला.
‘शाळा’ हे समाज विकासाचे ‘केंद्र ‘. विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदू चा शाळेत सामाजिक, भावनिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असल्याने आपल्या शाळेचा विद्यार्थी हा स्वयंपूर्ण असला पाहिजे. त्याचा सर्वांगिन विकास झाला असला पाहिजे. विद्यार्थी हा सर्वार्थाने स्वयंपूर्ण व परिपूर्ण असला पाहिजे त्याचे आरोग्य निरोगी असले पाहिजे. त्याने स्वच्छता पाळली पाहिजे. विद्यार्थी हा स्वच्छतेचा पाईक असला पाहिजे. याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा पाटील यांनी उदबोधन वर्गाचे चे आयोजन करण्याचे ठरविले व त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या या उपक्रमाने प्रेरित होऊन व प्रभावित होऊन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व विद्यार्थ्यांची मनमोकळेपणाने चर्चा करून हितगूज केले.
तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने शिक्षकांशी चर्चा करून विषयांशी अनुसरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे सुचविले. विषय शिक्षकांनी देखील आपल्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शारीरिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आजचा विद्यार्थी हा भारताचा उद्याचा भावी नागरिक आहे.वहा भावी नागरिक शारीरिक दृष्ट्या सक्षम व सुदृढ तसेच निरोगी राहायला पाहिजे म्हणून त्याच्या आरोग्य शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहणे कामी विद्यार्थ्याने आपले आरोग्य चांगले राहिले पाहिजे .शरीर सुदृढ व बलवान राहिले पाहिजे. याकामी विद्यार्थ्याने व्यायाम केला पाहिजे .योगासने केली पाहिजे. असे मार्गदर्शन श्री श्री सुभाष शिरसाट सर यांनी केले. तर स्काऊट गाईड या या विषयास अनुसरून विद्यार्थ्याने स्काऊटचे नियम अंगीकृत केले पाहिजे. विद्यार्थ्याने निसर्गप्रेमी असले पाहिजे. निसर्ग रक्षणाकरता व निसर्ग रक्षणाकरिता प्रत्येक व्यक्तीने व विद्यार्थ्याने प्रयत्न केले पाहिजे तसेच निसर्ग स्वच्छ व व परिसर स्वच्छ राखला पाहिजे याबाबत मार्मिक विचार श्री अनिल वाघ यांनी मांडले. हात स्वच्छ धुणे याबाबतची प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच विद्यार्थी निरोगी राहिला पाहिजे त्याचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे व्यसनापासून तो अलिप्त राहिला पाहिजे व्यसनाचे दूरगामी दुष्परिणाम याबाबत श्री दीपक बारी सर यांनी अनमोल मार्गदर्शन केले
विद्यार्थी हिताचे व कल्याणाचे उपक्रम माध्यमिक विभागात राबविले जातात याबाबत संस्थेचे चेअरमन श्री प्रेमचंद ओसवाल यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थाध्यक्ष मंगलाताई दुनाखे यांनी सदिच्छा व शुभेच्छा या उपक्रमाबाबत पाठविल्या.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अनिल वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक- शिक्षिका अथक प्रयत्न केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विवाहितेचा जाळुन खुन केल्याप्रकरणी पतीसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Next Post

पद्माबाई मांगाे साळुंके यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

Next Post
पद्माबाई मांगाे साळुंके यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

पद्माबाई मांगाे साळुंके यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d