Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाविकास आघाडीचा “शेतकरी” हाच प्रमुख केंद्रबिंदू – मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महाविकास आघाडीचा “शेतकरी” हाच प्रमुख केंद्रबिंदू – मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे

मुक्ताईनगरातील शेतकरी मेळाव्या प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वढोदा व्याघ्र प्रकल्प पहिल्या टप्प्यात पुर्ण करण्याची ग्वाही

मुक्ताईनगर-(प्रतिनिधी)- बेरोजगारी शेतकरी महाराष्ट्राचा विकास करणे या मुद्द्यावरून विकास आघाडी एकत्र आले असून शेतकरी हाच प्रमुख केंद्रबिंदू असल्याने प्रतिपादन मुक्ताईनगरात शनिवारी झालेल्या शेतकरी मेळावा प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले याप्रसंगी वढोदा व्याघ्र प्रकल्प पहिल्या टप्प्यात पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी देत जनतेच्या हिताचे जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही,असेही वचन दिले.मुख्यमंत्री म्हणाले की, आव्हान देणाऱ्या सेनाप्रमुखांचा पुत्र ज्यांच्या सोबत राहील यात त्यांनी कधीही आपल्यावर विश्वास दाखवला नाही मात्र ज्यांच्या सोबत आपण राजकीय संघर्ष केला त्यांनी एका बैठकीला आपल्यावर विश्वास दाखवला असे सांगत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पावर याचे कौतुक केले ते म्हणाले की तीन पक्ष एकत्र आल्यानंतर आमच्यावर टीकाही झाली कसे चालणार हे सरकार मात्र करीत कर्जमुक्त खायला हवा त्यांना घामाचा दाम मिळावा ही संकल्पना आमची होती शेतकरी हाच प्रमुख केंद्र बिंदू असल्याने सरकार स्थापन झाले असे ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला होता दोन लाखापर्यंत कर्ज मुक्त केले असे सांगून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहन देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

व्याघ्र प्रकल्पाला मंजुरीमुख्यमंत्र्यांनी भाषणात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी फॅमिली बरोबर डोलारखेडा मंजुरी दिल्याची घोषणा करत तो आपला आवडता असल्याने सांगत पुढे जातात मात्र वाघ दाखवावीत असेही ते म्हणाले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आमचे मार्गदर्शक असून त्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचेही त्यांनी नम्रपणे नमूद केले.    नेत्यांनी मोठे मोठे पद बसवले मात्र पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचेही त्यांनी माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता केली. २०१९ पासून पोहोचलेल्या घरकुलाचा प्रश्न सोडवावा अशी मागणीही त्यांनी शेतकरी मेळाव्यात केली. भारतातील केळी उत्पादनात १५ टक्के खान्देशातील उत्पादन होत असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कृषिमंत्री दादा भुसे, मंत्री दिलीप वळसे-पाटील, जळगावचे पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आयोजक आमदार चंद्रकांत पाटील, राहुल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र मानकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मदतीचे हजारो हात, ‘मल्हार हेल्प-फेअर ३’ ची उत्साहात सुरुवात

Next Post

अ.भा.मराठी नाट्यपरिषद पदाधिकार्‍याला संहिताचोरीची नोटीस

Next Post

अ.भा.मराठी नाट्यपरिषद पदाधिकार्‍याला संहिताचोरीची नोटीस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d