Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यातंर्गत विस्तापित व्यक्तींना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी राजेंद्र वाघ समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 11 (जिमाका) – कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. राज्यातंर्गत अडकून असलेल्या मजुर/ विस्थापित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तीना राज्यातील त्यांच्या गावापर्यत पोहचविण्यासाठी विशेष भुसंपादन अधिकारी, जळगाव राजेंद्र वाघ यांची समन्वय अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. समन्वय अधिकारी राजेंद्र वाघ यांना याकामी सहाय्य करणेकामी नायब तहसिलदार, ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. श्रीमती रुपाली काळे, पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून दिलीप पाटील, जळगाव शहर, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, जिल्हाधिकारी कार्यालय, आस्थापना विभागातील लिपीक शंकर ढवळे यांना नियुक्त केलेले आहे.


नियुक्ती करण्यात आलेले समन्वय अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या व मुळ गावी जाण्यास इच्छूक असलेल्या मजूरांना/विस्थापित कामगारांना, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या इच्छीत स्थळी सोडण्यासाठी सर्व संबंधित तहसिलदार व सर्व संबंधित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख, यांचेशी समन्वय/संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर कामगिरीत हलगर्जीपणा किंवा सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्य्वस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोणाचा रुग्ण आढळला

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोणाचा रुग्ण आढळला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d