Wednesday, July 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमखेड़ा सावरला गृप ग्रामपंचायती मध्ये सौ लिलाबाई दशरथ भिल यांची सरपंच पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे आमखेड़ा सावरला गृप ग्रामपंचायतीत
सरपंचपदी लिलाबाई भिल यांची निवड करण्यात आली आहे.
तर उपसरपंच पदी संतोष तायडे यांची निवड करण्यात आली.
सौ लिलाबाई दशरथ भिल 417 पैंकी 319 मतांनी विजयी होऊन दोन वर्ष कालावाधी साठी नव्याने सरपंच पदी निवड करण्यात आली आहे. तर प्रकाश दशरथ भिल(सदस्य) यांना 417 पैकी 317, व संतोष तायडे(उप सरपंच पदी), निवड झालेली असून अरुणाबाई गणेश पाटील यांना 417 पैकी 283,मतांनी विजयी होऊन त्यांची निवड करण्यात आली आहेत. सर्व निवडुन आलेल्या सदस्यांचे ग्रामस्थांनी फुलांच्या हाराने स्वागत केले. सावरला गावात एकाच घरातील भिल समाजात माय-लेक निवडुन आल्याने भिल समाजात जणू कशी दिवाळी साजरी झालेली दिसून येत आहे. गावातील गरीबांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळेल असे शब्द सौ लिलाबाई दशरथ भिल यांनी व्यक्त केले.
आज रोजी अनेक केंद्र सरकारच्या व राज्य सरकार च्या योजना आहेत परंतु खर्या लाभार्थ्यांना मिळत नाही,पाणी पुरवठा व्यवस्थीत केला जात नाही, आरोग्य सुविधा, मागासवर्गीय निधी,अपंग कल्याणकारी निधी योजना,अशा अनेक योजनाचा लाभ गोर गरीबांपर्यंत पोहचविले जातील अशा प्रतिक्रिया विश्वनाथ भाऊ सुरळकर यांनी दिल्या.व स्वत:
सूत्रसंचालन केले आणि
यावेळी नारायण गोपाळ,गणेश बाबुराव पाटील, कल्याणसिंग पाटील,इरफान खान नथ्थेखान,अब्दुल्ला खान,आदि सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वतः नशामुक्त राहून नशामुक्तीसाठी तृतीयपंथी समाजाने पुढाकार घ्यावा – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर

Next Post

किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचाही खर्च शासन करणार – मुख्यमंत्री

Next Post

किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचाही खर्च शासन करणार - मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications