Thursday, August 14, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करण्यासाठी महिलांचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करण्यासाठी महिलांचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा

वरणगाव येथे 18 जूनला महिलांचे चे आमरण उपोषण

वरणगाव – (प्रतिनिधी) – येथे नगरपरिषदे वर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ प्रणिताताई पाटील चौधरी यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांचा धडक मोर्चा आणण्यात आला. वरणगाव शहराला 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे.

तसेच नगरपरिषद अस्तिवात आल्यानंतर नगरिकांना 24 तास पाणी देणेबंधनकारक आहे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजपा सरकारच्या काळात 25 बाय 7 अशी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यावर स्थगिती दिल्यानं व टेंडर रद्द केल्याने पिण्याची योजना सुरू होत नसल्याने हा पाणी प्रश्न बिकट होत आहे.

मंजूर पाणी योजनेचे काम जलद गतीने सुरू करा या मागण्यासाठी आज नगर परिषदेवर धडक मोर्चा महिला आघाडीने नगरपरिषदेवर आणला होता.

यावेळी मुख्यधिकारी समीर शेख पाणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे पुरवठा अभियंता गणेश चाटे प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी शहराध्यक्ष भाजपा सुनिल माळी जिल्हाउपाध्यक्ष एड ए जी जंजाळे भाजयुमो अध्यक्ष संदीप भोई कामगार नेते मिलिंद मेढे सरचिटणीस गोलू राणे कृष्णा माळी संदीप माळी श्री शशीभाऊ चौधरी,डॉ प्रवीण चंदने डॉ सादिक डी के खाटीक हितेश चौधरी भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर पप्पू ठाकरे गजानन वंजारी योगेश माळी हिप्पी सेठ यांच्यासह सौ संगीता माळी सौ नीता तायडे
शंकर पवार हजर होते.

“पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे
हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे….
अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शहराध्यक्ष सौ प्रणिता पाटील चौधरी यांनी वरणगाव करांना नवीन योजनेचे पाणी येण्यापूर्वी 6 दिवसाच्या आत पाणी नियमित मिळाले पाहिजे मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करा अन्यथा 18 जून रोजी महिलांचे आमरण उपोषण नगरपरिषद समोर करण्यात येणार आहे.

यादरम्यान कमी जास्त झाल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा महिला आघाडीच्या वतीने दिला.
मुख्यधिकारी भुसावळ ला मीटिंग ला गेल्याने मुख्यधिकारी वरणगावला आल्या शिवाय महिला नगरपरिषद मधून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातवरण तापले होते. अखेर मुख्यधिकारी यांना मीटिंग सोडून वरणगाव ला 15 मिनिटात यावे लागले.

मुख्यधिकारी समीर शेख यांनी पाणी 6 दिवसांनी येईल असे सांगितले. तसेच मंजूर पाणी पूवठा योजनेचे काम जलद गतीने लवकरच सुरू करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस काढण्यात येईल व मंजूर योजनेचे काम जलद गतीने सुरू करण्यात येईल, असे यावेळी मोर्चाकरांना मुख्यधिकारी समीर शेख यांनी सांगितले.

यावेळी जयेश कपाटे, दीपक चौधरी, राहुल जंजाळे, महिला मोर्चाचे सौ संगीता माळी, सौ नीता तायडे, अलका वाणी, गंगुबाई माळी, सुवर्ण भावसार, दुर्गा तायडे, सविता पाटील, सुषमा पुनासे, इंदू शिंपी, अशा जाधव, स्मिता जोशी, प्रणिता माळी, कल्पना वाणी, जोती गोसावी, कल्पना जोशी, रिता जाधव, सरला अमोडकर, विमाक्षा पटेल, सौलचना चौधरी, जोती वाणी, मंगला महाजन, वैभव वाणी, शुभम अमोदकर, विशाल चौधरी, दिलीप पटेल, उदय वाणी, दगडू माळी, दीपक जाधव यांच्यासह असंख्य महिला उपस्तीत होत्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post

…आता कोरोना संसर्ग गाव रोखेल!

Next Post
…आता कोरोना संसर्ग गाव रोखेल!

…आता कोरोना संसर्ग गाव रोखेल!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications