Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तालुक्यामध्ये महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून एक मूठ धान्यचे उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद च्या माध्यमातून गाव पातळीवर ती 2000 च्या वर विधवा परितक्त्या एकल गरीब वंचित दुर्बल घटकातील महिलांचे स्वयंसहाय्यता समुह तयार करून संस्था बांधण्याचे कार्य चालू आहे सदर मला अतिशय संवेदनशील तेणे गटामध्ये समाविष्ट झालेल्या महिलांना आर्थिक मदत तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे यासाठी एकामेकांना सहाय्य करत आहेत त्यासाठी महिलांना शासकीय स्तरावर वेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या जात असतात आणि या योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जात आहेत.

गटामध्ये समाविष्ट असलेल्या महिलांची काही बेघर वंचित घटकातील व्यक्ती अपंग विधवा या गटामध्ये समाविष्ट असतात आज उद्भवत असल्याने भीषण लॉकडाऊन परिस्थिती मध्ये हाताला काम नाही म्हणून कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे अशा परिस्थितीमध्ये स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून गावांमध्ये गटामध्ये समाविष्ट असलेल्या महिलांचे संघटन आहे आणि या संघटन मध्ये स्त्रीशक्तीची व गरिबीची जाणीव आहे म्हणून या महिलांनी गावांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व महिलांनी मिळून गरजूंसाठी एकत्रित करून धान्य गोळा करत आहे प्रत्येक कुटुंबाला मधून त्याला शक्य होईल तेवढी धान्य त्यामध्ये एक किलो असेल किंवा एक मूठ असेल असा वाटा काढला आणि तो गरिबान पर्यंत पोहोचला या माध्यमातून तालुकाभर एक मूठ धान्य हा उपक्रम चालू आहे टप्प्याटप्प्याने पूर्ण गावांमध्ये रोज अशा प्रकारचे कार्य होत आहे त्याप्रमाणे खालील गावांमध्ये एकत्रित झालेले धान्य व कुटुंबानं पर्यंतआणि हा उपक्रम रोज गावांमध्ये होत आहे आता पर्याय 11 गावांमध्ये 901 किलो 9 किंट्टल धान्य 100 ते 120 कुटुंब प्रयन्त पोहचले आहे
1) जंगीपूरा:- गहू:-55 किलो, तांदूळ:- 24 किलो, तूरडाळ:-04 किलो आसे एकुन 83 किलो धान्य जमा झालेले आहे वाटप उध्या होणार आहे.
2) सर्वेपरलो:-गहू:-19किलो, तांदूळ 10 किलो तूरडाळ /चवळी /मीठ 04किलो आसे एकुन 33किलो धान्य वाटप करण्यात आले.
3) एकुलती:-गहू:-17 किलो,तांदूळ 11किलो,तूरडाळ/मीठ 02किलो एकुन 30 किलो धान्य वाटप करण्यात आले.
जळान्द्री बु येथे 40 गहू
तांदूळ 10
राजनी गहू 60 किलो
साबण 60 नग
तूर डाळ 20 कोलो
चहा पावडर 20 पॉकेट
खोबर तेल 20 पॉकेट
शिगाईत गहू 100 किलो
तांदूळ 50 किलो
जळान्द्री खु गहू 30 किलो
तांदूळ 10 किलो
नेरी दिगर व पळासखेडा प्र.न.१.पळासखेडा मि.गहू-१ किवंटल तांदूळ- ५० कि.२.चिंचखेडा बु.
गहू-१.५०कि.तांदूळ- ५० कि.
दाळ-५ किलोकेकत निभोरा 60 किलो गहू सदर उपक्रमांमध्ये तालुका गट विकास अधिकारी लोखंडे सर तालुका व्यवस्थापक अमोल नप्ते,प्रभाग समन्वयक म्हणून कैलास गोपाळ ,शिवाजी करपे, बदाम जाधव ,अण्णा दौड, संतोष तेलंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवला जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूचे दुकाने दिवस भर सुरू तर शहरी भागात ११ ते ५ सुरू-तहसिलदार अरूण शेवाळे

Next Post

शासनाच्या नियमानुसार जामनेर मधील रेशनधारकांनी पाच किलो तांदूळाचे केले वाटप

Next Post
शासनाच्या नियमानुसार जामनेर मधील रेशनधारकांनी पाच किलो तांदूळाचे केले वाटप

शासनाच्या नियमानुसार जामनेर मधील रेशनधारकांनी पाच किलो तांदूळाचे केले वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo