Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जेसीआय जळगाव संस्थेतर्फे प्रभावी संभाषण कौशल्य याविषयी कार्यशाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचारसरणी असावी. सातत्याने अपडेट राहत, जीवनात लोकांशी सतत संवाद साधत राहिल्याने संभाषण चातुर्य शिकता येते असे प्रतिपादन अमरावती येथील राष्ट्रीय प्रशिक्षक अनिल मुणोत यांनी केले.  

येथील जेसीआय जळगाव संस्थेतर्फे प्रभावी संभाषण कौशल्य याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जळगाव जेसीआयचे अध्यक्ष शरद मोरे होते. यावेळी अनिल मुणोत यांचा जळगाव शाखेतर्फे  सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना अनिल मुणोत म्हणाले की, उत्तम संवाद साधण्यासाठी छोट्या वाक्यांपासून सुरुवात करावी. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी स्टेज डेअरिंग येणे महत्वाचे आहे. लहान कार्यक्रमांपासून मंचावर सादरीकरण करायला सुरुवात केली पाहिजे, असे सांगत मुणोत यांनी वेळेत कसे बोलावे, आत्मविश्वास कसा निर्माण करावा, सकारात्मक कसा ठेवावा याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी काही प्रात्यक्षिके देखील करून दाखविली.  

आभार प्रमोद गेहलोत यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, वरुण जैन, प्रतिक शेठ, मोईन अहमद, संजीव पाटील, मयुरेश निंबाळकर, रोहित मोरे, वासुदेव महाजन, श्रद्धा मोरे आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

महावितरणात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Next Post

महावितरणात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo