Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तालुक्यामध्ये महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून एक मूठ धान्यचे उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद च्या माध्यमातून गाव पातळीवर ती 2000 च्या वर विधवा परितक्त्या एकल गरीब वंचित दुर्बल घटकातील महिलांचे स्वयंसहाय्यता समुह तयार करून संस्था बांधण्याचे कार्य चालू आहे सदर मला अतिशय संवेदनशील तेणे गटामध्ये समाविष्ट झालेल्या महिलांना आर्थिक मदत तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे यासाठी एकामेकांना सहाय्य करत आहेत त्यासाठी महिलांना शासकीय स्तरावर वेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या जात असतात आणि या योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जात आहेत.

गटामध्ये समाविष्ट असलेल्या महिलांची काही बेघर वंचित घटकातील व्यक्ती अपंग विधवा या गटामध्ये समाविष्ट असतात आज उद्भवत असल्याने भीषण लॉकडाऊन परिस्थिती मध्ये हाताला काम नाही म्हणून कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे अशा परिस्थितीमध्ये स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून गावांमध्ये गटामध्ये समाविष्ट असलेल्या महिलांचे संघटन आहे आणि या संघटन मध्ये स्त्रीशक्तीची व गरिबीची जाणीव आहे म्हणून या महिलांनी गावांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व महिलांनी मिळून गरजूंसाठी एकत्रित करून धान्य गोळा करत आहे प्रत्येक कुटुंबाला मधून त्याला शक्य होईल तेवढी धान्य त्यामध्ये एक किलो असेल किंवा एक मूठ असेल असा वाटा काढला आणि तो गरिबान पर्यंत पोहोचला या माध्यमातून तालुकाभर एक मूठ धान्य हा उपक्रम चालू आहे टप्प्याटप्प्याने पूर्ण गावांमध्ये रोज अशा प्रकारचे कार्य होत आहे त्याप्रमाणे खालील गावांमध्ये एकत्रित झालेले धान्य व कुटुंबानं पर्यंतआणि हा उपक्रम रोज गावांमध्ये होत आहे आता पर्याय 11 गावांमध्ये 901 किलो 9 किंट्टल धान्य 100 ते 120 कुटुंब प्रयन्त पोहचले आहे
1) जंगीपूरा:- गहू:-55 किलो, तांदूळ:- 24 किलो, तूरडाळ:-04 किलो आसे एकुन 83 किलो धान्य जमा झालेले आहे वाटप उध्या होणार आहे.
2) सर्वेपरलो:-गहू:-19किलो, तांदूळ 10 किलो तूरडाळ /चवळी /मीठ 04किलो आसे एकुन 33किलो धान्य वाटप करण्यात आले.
3) एकुलती:-गहू:-17 किलो,तांदूळ 11किलो,तूरडाळ/मीठ 02किलो एकुन 30 किलो धान्य वाटप करण्यात आले.
जळान्द्री बु येथे 40 गहू
तांदूळ 10
राजनी गहू 60 किलो
साबण 60 नग
तूर डाळ 20 कोलो
चहा पावडर 20 पॉकेट
खोबर तेल 20 पॉकेट
शिगाईत गहू 100 किलो
तांदूळ 50 किलो
जळान्द्री खु गहू 30 किलो
तांदूळ 10 किलो
नेरी दिगर व पळासखेडा प्र.न.१.पळासखेडा मि.गहू-१ किवंटल तांदूळ- ५० कि.२.चिंचखेडा बु.
गहू-१.५०कि.तांदूळ- ५० कि.
दाळ-५ किलोकेकत निभोरा 60 किलो गहू सदर उपक्रमांमध्ये तालुका गट विकास अधिकारी लोखंडे सर तालुका व्यवस्थापक अमोल नप्ते,प्रभाग समन्वयक म्हणून कैलास गोपाळ ,शिवाजी करपे, बदाम जाधव ,अण्णा दौड, संतोष तेलंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवला जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूचे दुकाने दिवस भर सुरू तर शहरी भागात ११ ते ५ सुरू-तहसिलदार अरूण शेवाळे

Next Post

शासनाच्या नियमानुसार जामनेर मधील रेशनधारकांनी पाच किलो तांदूळाचे केले वाटप

Next Post
शासनाच्या नियमानुसार जामनेर मधील रेशनधारकांनी पाच किलो तांदूळाचे केले वाटप

शासनाच्या नियमानुसार जामनेर मधील रेशनधारकांनी पाच किलो तांदूळाचे केले वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d