Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे सेतु केंद्र सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने आधार केंद्र व सेतु केंद्र सुरळीतपणे सुरू करण्यात आले आहे असुन यात प्रामुख्याने नवीन आधार कार्ड बनविणे व आधार कार्ड मध्ये आवश्यक दुरूस्ती करणे इत्यादि सुविधा आहेत.


या शिवाय दिव्यांग बांधवांसाठी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी, बस सवलत पाससाठी नोंदणी, सेतु केंद्र मार्फत चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, अँडमिशन साठी लागणारे दाखले, पॅनकार्ड, शासकीय उतारे इत्यादि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल््या आहेत.
या सर्व सेवा सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यन्त “रेडक्रॉस भवन”, सिव्हिल हॉस्पिटल शेजारी, बी.जे. मार्केटजवळ उपलब्ध असणार आहेत.
तरी गरजूंनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर येथे ६०० किलो गुरांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला दीड लाखाचा माल ताब्यात

Next Post

या त्रासाला जबाबदार कोण?

Next Post

या त्रासाला जबाबदार कोण?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo