Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनधन योजनेचे पैसे आता पोस्टातूनही काढता येणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जनधन योजनेचे पैसे आता पोस्टातूनही  काढता येणार

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 – प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत जनधन योजनेच्या प्रत्येक खात्यात 500 रुपये जमा करण्याच्या प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या जनताभिमुख घोषणेमुळे सर्व जनधनचे खातेदार बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक शासकीय कार्यालयात किमान उपस्थिती 5 टक्केच असावी असा शासकीय आदेश असल्याने आणि देश व राज्यामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पुरेपुर पालन होण्यासाठी लॉकडाऊन सुरू असून अशाप्रकारे बँकांमध्ये गर्दी झाल्यास सामाजिक सुरक्षेला ते बाधक ठरू शकते.
कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वे सुरक्षित अंतर न ठेवल्याने संसर्गीकरित्या होत असतो असे जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सांगितले आहे. तेव्हा अशाप्रकारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसेच प्रशासनस्तरावरून आयोजिलेल्या विविध उपायातंर्गत पोस्टाने जनधनच्या खातेदारांसाठी जिल्ह्यातील 535 पोस्ट कार्यालयात जनधनचे पैसे देणे, खात्यावर जमा झाल्याची खातरजमा करणेचे काम सुरू आहे. शहरी भागांमधील पोस्टांमध्ये त्यासाठी विशेष काऊँटर उघडले असून ग्रामीण भागात आहे त्या कर्मचारी वर्गाकडून त्यांच्या नियमित कामाबरोबरच हे काम केले जात आहे.
तरी जनधनच्या सर्व खातेदारांनी बँकेत गर्दी न करता आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात आपले आधारकार्ड सोबत घेवून जावून आपल्या बोटाचा ठसा मॅच करून देवून सहजरित्या पैसे काढावेत किंवा जमा झाल्याची खात्री करावी. आणि बँकांमधील गर्दी कमी करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, भारतीय पोस्ट पेमेंट बँक, जळगाव मनिष तायडे यांनी जिल्ह्यातील सर्व जनधन खातेदारांना पत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर-कवी-अरुण वांद्रे(शिक्षक)

Next Post

जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo