Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव तहसिलदारांचा सारथी बनला तलाठी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव तहसिलदारांचा सारथी बनला तलाठी

जळगाव- येथील तहसिलदार यांचे सरकारी गाडीचे सारथ करतांना चक्क तलाठी आप्पा करत असल्याची घटना पाहायला मिळाली. यावरुन असे लक्षात येते की प्रशासनाला कोणाचे काम कोणाला द्यायचे याचा चक्क विसर पडला की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शेतकरी कर्जमाफीचे काम सुरु असतांना सदर तलाठी यांना असे आपल्या वाहनावर चालक म्हणून राबविण्याचा तहसिलदारांचा या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
दरम्यान बर्‍याच दिवसांपासून जळगाव तहसिलदार सौ.हिंगे यांना सरकारी वाहन चालक मिळाला नसल्याने त्यांनी चक्क आपले शासकीय वाहन चालविण्यासाठी चक्क तलाठी आप्पांना निवडले. देऊळगाव येथील सचिन खेतमाळी या तलाठ्याला त्याची गाडी चालवतांना पाहायला मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान सदर प्रकार हा चुकीचा असून तहसिलदार यांच्याकडून असा प्रकार होत असल्याने हे कायदयाचे उल्लंघन होत असल्याच्या भावना जन माणसातुन व्यक्त होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समता सैनिक दलाची ५० वर्षानंतर महाराष्ट्र मध्ये प्रथम जाहीर सभा चाळीसगांव येथे संपन्न

Next Post

निखळ विनोद हा भाषेचा अलंकार -वात्रटिकाकार विलास पाटील

Next Post

निखळ विनोद हा भाषेचा अलंकार -वात्रटिकाकार विलास पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo