Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तळेगाव ,सावरला परिसरात मुसळधार पाऊस गारपीट व वादळांमुळे रब्बीचे मोठ्याप्रमाणात नुकसान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर-(अभिमान झाल्टे) – तळेगाव. सावरला .आमखेडा. फत्तेपुर .कासली .वाकडी . परिसरात अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत .
गहू हरभरा काढणी वर आला असतांना हा वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
मका पिकाचे देखील मोठ्या प्रमाण नुकसान झाले असून परिसरात काही शेतकऱ्यांनी टरबूज लागवड देखील केली आहेत टरबूज शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या सह भाजीपाला पिकांना देखील फटका बसला आहे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी कारण यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप तर गेले होते रब्बी वर आशा व त्यावर रब्बी मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हरवल्याने शेतकरी मोठ्या संकटांत फसले आहे.
कापूस पिकाचे ती देखील कमी भाव असल्याने आर्थिक नुकसान शेतकरी व्यवसाय मध्ये होत आहे.अशी समस्या निर्माण होत असल्याने एकच प्रश्न उभा राहत आहे.
तरी शासनाने या शेतकर्‍यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकर्याकंडुन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रिक्तपदांची माहिती महास्वयंम पोर्टलवर अधिसूचित करणे अनिवार्य-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख सागर जोंधळे कडुन स्वखर्चातून मुंबई नगरीमध्ये मास्क वाटप व जनजागृतीची मोहीम

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख सागर जोंधळे कडुन स्वखर्चातून मुंबई नगरीमध्ये मास्क वाटप व जनजागृतीची मोहीम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo