Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

घोषणांची अंमलबजावणी व्हावी – डॉ. उल्हास पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोेषणा करण्यात आल्या आहेत. करदात्याला दिलासा दिलेला असला तरी इतर क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प स्वप्नवत वाटत आहे. शेतकर्‍यांसाठी १६ कलमी कार्यक्रमाची घोषणा झाली असली तरी आधीच्या घोषणांचा यात कुठेही समावेश दिसत नाही. आरोग्य क्षेत्रासाठी ६९ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आहे. या घोेषणेची अंमलबजावणी झाली पाहीजे. अन्यथा निव्वळ घोषणा केली म्हणजे झाले असे नको. बँक खात्यातील रकमेसाठी विमा कवच पाच लाखांपर्यंत करण्यात आल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला असला तरी ज्या बँकांमध्ये घोटाळे झाले आहेत, अशा बँकांबाबतीत ठोस निर्णय दिसून येत नाही. एकुणच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणा कितपत पुर्ण होतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मानसीच्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे- महाराष्ट्र अंनिसची मागणी

Next Post

‘बाबासाहेबांच्या ‘ मूकनायका’ ची शताब्दी-अशोक पारधे,जळगाव

Next Post

'बाबासाहेबांच्या ' मूकनायका' ची शताब्दी-अशोक पारधे,जळगाव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d