Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रनर्स ग्रुप व रोटरी क्लब वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाच्या सुरक्षित बाजारला ऊस्फुर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रनर्स ग्रुप व रोटरी क्लब वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाच्या सुरक्षित बाजारला ऊस्फुर्त प्रतिसाद

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील रनर्स ग्रुप व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ना नफा ना तोटा फळे व भाजीपाला अशा सुरक्षित बाजारला ऊस्फुर्त प्रतिसादयावर्षी कोरोणा आजारामुळे शेतकऱ्यांवर जे संकट कोसळले आहे त्यावर मात म्हणून जळगाव जिल्ह्यातील जे शेतकरी भाजीपाला व फळे अशी पीके साधारण आठ दिवसात काढून बाजारात नेण्यायोग्य असतात अशा पिकांचा शेतकऱ्यांना मोबदला मिळावा व त्यांचेआर्थिक नुकसान भरून निघावे यासाठी बांदा पासून ते थेट ग्राहकापर्यंत ना नफा ना तोटा या तत्त्वावर फळे व भाजीपाला सुरक्षित बाजार म्हणुन आम्ही नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रांगण जळगाव येथे दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भरविला आहे या बाजाराला आज पहिल्याच दिवशी मोठ्या संखेने नागरीकांनी लाभ घेतला.सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ अशी आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून भाजीपाला थेट आपल्या पर्यंत पोहोचवा ,भाजीपाला घ्यायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सॅनिटांयझीग करणे, सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करणे, भाजीपाला व फळे नागरिकांना रास्त दरात मिळणे ,कोरोणा आजाराची काळजीच्या अनुषंगाने स्वस्त दरात मास्क सुद्धा येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.यासाठी जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट या दोन्ही संस्था संयुक्त विद्यमाने हा जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी सुरक्षित बाजार असा ना नफा ना तोटा तत्त्वावर उपक्रम राबवित आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीची रक्कम नोंदणीकृत संस्थेकडेच जमा करण्याचे धर्मदाय उपायुक्तांचे आवाहन

Next Post

परदेशातून जळगाव जिल्ह्यात आलेल्या 306 नागरीकांचा क्वारंटाईन कालावधी संपला

Next Post
परदेशातून जळगाव जिल्ह्यात आलेल्या   306 नागरीकांचा क्वारंटाईन कालावधी संपला

परदेशातून जळगाव जिल्ह्यात आलेल्या 306 नागरीकांचा क्वारंटाईन कालावधी संपला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo