Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यात १५ दिवस कलम १४४ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात १५ दिवस कलम १४४ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश


मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याची सांगत उद्या संध्याकाळी ८ वाजेपासून लागू होणार असल्याचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यात आज दिवसभरात ६०२१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याचा मुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद साधतांना सांगितलं तर ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवली आहे. राज्यात १२०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन आहे त्यापैकी ९०० मॅट्रिक टन ऑक्सिज रुग्णांसाठी वापर होतं आहे. मात्र तरीही ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. आता रेमडिसिवर इंजेक्शन पुरवठा होतं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पंतप्रधानकडे मागणी करणार

राज्यात ऑक्सिजन पुरवठा कमी असल्यानं इतर राज्यातून पुरवठा करणेबाबत व ऑक्सिजन ची हवाई मार्गाने वाहतुकीची परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं आहे.

लसीकरणाच्या राजकारणात मला पडायचं नसून कोरोनाची दुसरी लाट रोखण्याठी लसीकरण महत्वाचं आहे, राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढविण्यात आले आहे. आरोग्य विषयक लागणाऱ्या सर्व सुविधा वाढविण्यावर भर देत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हे असतील निर्बंध…

1)राज्यात पुढील १५ दिवस १४४ कलम लागू

३)अनावश्यक घरा बाहेर पडता येणारं नाही,कारण नसताना बाहेर पडल्यास होणार कारवाई

३)सकाळी ७ ते रात्री ८अत्यावशक सेवा सुरु राहतील

४) यापुढे बस, लोकल, पब्लिक ट्रान्सपोर्ट(सर्वजणनिक वाहतूक सेवा ) हे बंद न करता फक्त अत्यावशक सेवा देणाऱ्यांना प्रवास करता येईल.

(सविस्तर वृत्त लवकरच…)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज;नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

Next Post

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू;दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

Next Post
राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू;दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू;दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo