Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान लोकसहभागाने गाव विकास आराखडा तयार करावा -अनिकेत पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


जळगाव – (प्रतिनिधी) – राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तर व ग्राम पंचायत विकास आराखडा लोकसहभागाने तयार करावा व काळजीपूर्वक नियोजन करावे, असे आवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिकेत पाटील यांनी केले.


शाश्वत विकास ध्येय अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्यन इको रिसोर्ट येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जळगाव नगरीचे आमदार मा.श्री राजूमामा भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत होते. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत असताना आ.राजूमामा भोळे यांनी सागितले कि गावाचा विकास करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला करून द्यावा या साठी आपल्या काही अडचण असतील तर त्या आपण शासन स्तरावर सोडवू , पण आमच्या ग्रामीण भागातील शेतकरयाना योजनाचा जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल व ग्रामीण भागात आरोग्या बाबत काही योजनाचा गाव विंकास आराखडा तयार करत असताना आपण काही योजना समाविष्ट करू शकतो का याचा आपण विचार करावा असे मत व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे सूत्र संचालन यशदा पुणे येथील प्रशिक्षक प्रशिक्षक सुनील वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण प्रशिक्षक श्री ,भूषण लाडवंजारी यांनी केले या कार्यक्रमास यशदाचे प्रवीण प्रशिक्षक श्री सागर धनाड,सुनील अहिरराव,शिर्के अण्णा उपस्तीत होते यांनी सन २०२३-२४ या वर्षाचे आराखडे तयार करण्यासाठी शाश्वत विकास ध्येय शाश्वत विकास ध्येय मधून समतोल विकास साधला जाईल, आपला आराखडा सर्व समावेशक कसा होईल याबाबत मागदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमा यशस्विते साठी सौ.लीना वाघोदेकर,श्री रोहन वाडीले,श्री दीपक शिंपी,श्री अभिषेक वाणी ,श्री प्रदीप बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केशवस्मृती प्रतिष्ठान कडुन भुलाबाई महोत्सव चे आयोजन

Next Post

खान्देशातील पहिली एन बी ए अक्रीडेटेड एमबीए प्रोग्रामसाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आय एम आर…

Next Post

खान्देशातील पहिली एन बी ए अक्रीडेटेड एमबीए प्रोग्रामसाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आय एम आर...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo