Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील एकूरका येथे मनसे कडून गरजूंना जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या वस्तूंची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read


कळंब , तालुका प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील एकुरका येथे मनसे तालुका सचिव गोपाळ घोगरे यांच्याकडून गरजूंना १५ जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किट देण्यात आल्या. या मध्ये १०० किलो गहू , १०० किलो तांदूळ , २० तेल पुडे, २० किलो शेंगदाणे , तसेच मीठ , मसाला आणि हळद पुडे इ जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. कोरोना मुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा आढावा घेवून मनसे ने पुढाकार घेतला या मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघण्यासारखे होते.गोपाळ घोगरे यांना त्यांच्या आई वडिलांचेही सहकार्य लाभले, घोगरे यांनी आई- वडिलांचे आभार मानले.


यावेळी मंडळ अधिकारी अनिल अहिरे, मनसे तालुका सचिव गोपाळ घोगरे , मनसे सर्कल प्रमुख गणेश घोगरे , मनसे शाखाध्यक्ष गणेश खोत , मनसे सैनिक विनोद गिरी , माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ भिसे , तलाठी कार्यालय कर्मचारी गणेश गिरी, ज्येष्ठ नागरिक बिभीषण घोगरे , अंगद गिरी , बाळासाहेब निकम इ. उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आमदार रमेश कोरगावकर यांच्या माध्यमातून निराधार व गोरगरीब व्यक्तींना अन्नधान्य साहित्याचे वाटप

Next Post

अमृत महोत्सवातील महाराष्ट्र हा “हरित महाराष्ट्र” करण्यासाठी राज्यशासनाने धोरण आखणे गरजेचे -गिरीश पाटील

Next Post
अमृत महोत्सवातील महाराष्ट्र हा “हरित महाराष्ट्र” करण्यासाठी राज्यशासनाने धोरण आखणे गरजेचे -गिरीश पाटील

अमृत महोत्सवातील महाराष्ट्र हा “हरित महाराष्ट्र” करण्यासाठी राज्यशासनाने धोरण आखणे गरजेचे -गिरीश पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d