Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पर्यटकांना खुणावतोय मनूदेवी धबधबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – (धर्मेश पालवे)-जळगांव जिल्हा हा महाराष्ट्रातील संस्कृतीक,धार्मिक आणि भक्तिभाव असलेला वारसा असलेल्या जिल्ह्यापैकी एक असल्याचं नेहमी बोललं जात असत.यावल चोपडा या महामार्गावर जळगांव पासून ३५ कि. मी. दूर, आणि उत्तरेस असणाऱ्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी किणगाव आडगाव या गावाच्या उत्तरेस ४ कि. मि. वर जागृत व नवसाला पावणारे, जुना धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच पर्यटन क्षेत्राचा वारसा लाभणारे मनूदेवी हे एक देव स्थान आहे

.
जळगांव पासून ३५ कि. मी. लांब असणारे हे पर्यटन क्षेत्र अनेक वळण रस्ते, गर्द झाडी, हिरव्यागार डोंगररांगा, मधून विस्तारले आहे.


या ठिकाणी  पाहण्याजोगे लहान मोठ्या, नद्या, नाले, हिरवळ, जगलं, आणि ४० फूट लांब उंच सतत वाहणारा धबधबा हा विशेष पाहण्या जोगा आहे. या पर्यटन स्थळाला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विशेष पर्यटनाचा दर्जा देऊन, सन २०१७-१८ साली खासदार रक्षा ताई खडसे यांच्या माध्यमातून मंदिर व रस्त्यांचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. पर्यटकांना येण्या- जाण्याची, राहण्याची व दर्शन प्रणालीत सुरक्षितता लाभावी म्हणून CCTV, सेक्युरिटी, आणि स्वछता ठेवली गेली आहे.या मंदिराजवळ ४० फूट उंच असणारा आणि डोंगरावरून सतत वाहणारा धबधबा आहे, जो खळखळून येताना पांढरा शुभ्र दुधासारखा वाहतांना दिसत असतो. सतत सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्हा चिंब झाला असून बळीराजाही सुखावला आहे. त्यात ३ आँगस्ट पासून सुरू असणाऱ्या श्रावण सरी सोमवार पर्यन्त ही बरसत राहिल्याने शहर व जिल्हा वासीयांना विकेंड सह आनंद द्विगुणित झाल्याचं दिसत आहे. यात पर्यटक म्हणून बाल गोपाल, महिला पुरुष, तरुण तरुणी, आणि भक्तगण भर पावसातही आनंद घ्यायला येत असल्याचे दिसत आहे. आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून नागरिक व विद्यार्थी सहली काढून त्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. पावसात आरोग्य सह सर्वतोपरी काळजी घेऊन पर्यटन सफल करावं अशी मंदिर व पर्यटन प्रशासनाने सुचवले असून जिल्ह्यातील मनूदेवी हे पर्यटन क्षेत्र आता खूपच विलोभनीय दिसत आहे. जणू मनूदेवी धबधबा पर्यटकांना खुणावतोय म्हणणे वावगे ठरू नये

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धोकादायक गर्भनिरोधके

Next Post

अजित पवार यांची ना.गिरीश महाजन यांच्यावर टीका

Next Post

अजित पवार यांची ना.गिरीश महाजन यांच्यावर टीका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo