Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के सी ई आय एम आर मध्ये “स्वावलंबी भारत कार्यशाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/10/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – के सी ई आय एम आर मध्ये “स्वावलंबी भारत कार्यशाळा
संपन्न झाली. या कार्यशाळेत
श्री श्रीकांत झांबरे डिस्ट्रिक्ट ऑफिसर नाबार्ड
दिनेश गव्हाळे, डिस्टीक इंडस्ट्रिअल सेंटर
समीर साने, लघु उद्योग भारती
युवराज परदेशी, स्टार्ट अप इंडिया या पुस्तकाचे लेखक आणि स्टार्ट अप तज्ञ , आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे, ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट हेड पुनीत शर्मा आणि अजिंक्य तोतला उपस्थित होते.


या प्रसंगी प्रस्तावना करतांना प्रा डॉ शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात, ” व्यवसाय सुरु करा सांगणे सोपे असते पण त्यासाठी काय फाॅर्मॉलीटी कराव्या लागतात.. डाॅक्युमेंटेशन काय हवे हे मार्गदर्शन फार महत्वाचे असते. तेच या कार्यशाळेत तुम्हाला सांगितले जाईल. स्वतः स्वतःची एम्प्लॉयमेंट जनरेट करा. उदाहरण म्हणुन नायका ब्रॅन्ड कडे बघा. अश्या आयडिया महत्त्वाच्या ठरतात.
की नोट स्पिकर श्री श्रीकांत झांबरे म्हणालेत, “तुमच्या वयात स्वप्न असतात पण तुम्हाला गरज असते ती मार्गदर्शनाची. फर्स्ट जनरेशन बिझीनेसमन व्हा. भारताची आर्थिक सामाजिक सिच्युएशन समजावुन घ्या. बिझनेस अॅडमिनीस्टेशन करतांना हे घटक लक्षात घेतले पाहिजे. जळगावचे आहात म्हणून कधीही स्वताला कमी समजू नका. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळ्या आहेत. त्यानुसार मला
काॅम्पिटीशन कुठे आणि कशी आहे हे समजून घ्या. जे कराल त्यात सातत्य ठेवा. तुमच्याकडे तारण ठेवायला काही नसेल तर अनेक बँक क्रेडिट गॅरंटी स्कीम उपलब्ध आहेत. एस ई ए डी सी, पी एम एफ एम ई, सी जीपी एम एस सी. त्याचबरोबर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार कसा करायचा हे सुद्धा समजावुन घ्या. 50 % जीडीपी सर्व्हिस सेक्टर वर अवलंबुन आहे. 20 %जीडीपी शेती आणि शेती पुरक उद्योगांवर अवलंबुन आहे ( 15 कोटी लोक) त्यामुळे अॅग्रीक्लिनीक ही संकल्पना लक्षात घ्या आणि त्याचा लाभ घ्या.


त्यानंतरचे वक्ते डी आय सी चे श्री दिनेश गव्हाळे यांनी पी एम ई जी पी, सी एम ई जी पी तसेच बिज भांडवल योजनांची माहिती दिली ते म्हणालेत, एस एम एस स्कीम साठी 20 % मार्जिन मनी डी आय सी देते. तसेच सर्विस इंडस्ट्री साठी ही काही स्कीम आहेत. सामूहिक प्रोत्साहन योजना आहे.
त्यात इलेक्ट्रीक बीलात सुट असते. जी एस टी लागत नाही. उद्योग जगवण्याची सोय govt करते तुम्ही त्याचा फायदा घ्या.
त्यानंतर स्टार्ट अप हे मिशन म्हणुन काम करणारे वक्ते युवराज परदेशी यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप संबधीत अनेक गोष्टी विस्तृत पणे सांगितल्यात.
Unicorn बिझीनेस ची मोठी संकल्पना उलगडून दाखवली. 8000 कोटी च्या आसपास पोचोचले की युनीकाॅन मध्ये सामील होतो. 2021 मध्ये 40 % युनीकाॅन पर्यत पोहोचले कारण लोकांनी मंदीत संधी शोधली. पॅन्डॅमिक परेड होता. के सि ए एल 20 लाख फंडिंग. देतात. त्यांनी पिचींग ही संकल्पना
इन्क्युबेशन सेंटर ची मदत केव्हा आणि कुठे होते ते सांगितले. जुगाडु कमलेशचे उदाहरण देत विद्यार्थीनींशी संवाद साधला. विदयार्थांच्या अनेक शंकांची उत्तरे दिलीत. आभारप्रदर्शन डॉ शमा सराफ यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महिला सबलीकरण काळाची गरज-नंदा केशवराव बोरसे

Next Post

हृदयरोगापासून बचाव विषयावर डॉ. रमेश कापडीया यांचे व्याख्यान

Next Post

हृदयरोगापासून बचाव विषयावर डॉ. रमेश कापडीया यांचे व्याख्यान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications