Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद फाऊंडेशनचा नवरात्रोत्सव अनोख्या पध्दतीने साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) -गरीब-गरजू महिलांना केली साडी-चोळी वाटप  नवरात्रोत्सवाच्या काळात सर्वांच्या उत्साहाला मोठे उधाण आलेले असते. नवरात्रोत्सवाचे ९दिवस सर्व ठिकाणी गरबा, दांडिया खेळून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रोत्सव सर्व ठिकाणी आनंदात साजरा होत असला तरी अनेक गरजू, गरीब कुटुंबे मात्र हा उत्सव साजरा करण्यापासून वंचितच राहतात. या व्यक्तींनाही नवरात्रोत्सव साजरा करण्याचा अधिकार असून त्यांना तो मिळवून देण्यासाठी शहरातील मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन ने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.  यावेळी फाऊंडेशन ने शहरातील गरीब महिलांना जसे की, नवरात्रीचे नऊ दिवस या उद्देशाने ९ साडी-चोळी वाटप केल्या. यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर हसू उमलले होते. नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव. नवरात्रीत या आदिशक्तीचा सन्मान अनोख्या पद्धतीने करण्यात आला. नवरात्रीत गरीब महिलांना नवीन साडी परिधान करण्यास मिळावी या उद्धेशाने गरीब महिलांना साडी-चोळी वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सौ.अर्चना सुर्यवंशी यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष- फिरोज शेख यांच्या सह निशा पवार, अमित माळी, चेतन निंबोळकर, सुनील गजभिये आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिरिष चौधरी यांना रावेर मधुन उमेदवारी

Next Post

‘भारताने जगाला बुद्ध दिला,पण बुद्ध उपयोगाचा नाही,असे वक्तव्य करुन मनोहर भिडे यांनी ओकली गरळ;जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया

Next Post
‘भारताने जगाला बुद्ध दिला,पण बुद्ध उपयोगाचा नाही,असे वक्तव्य करुन मनोहर भिडे यांनी ओकली गरळ;जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया

'भारताने जगाला बुद्ध दिला,पण बुद्ध उपयोगाचा नाही,असे वक्तव्य करुन मनोहर भिडे यांनी ओकली गरळ;जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications