Friday, March 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्त्री शक्ती च्या नावाखाली राजकारणी करतात खेळी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
स्त्री शक्ती च्या नावाखाली राजकारणी करतात खेळी

जळगांव(डॉ धर्मेंद्र पालवे):-महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहता पक्ष वृद्धी आणि सत्तेत पक्ष टिकवण्यासाठी महिलांचा सहभाग राजकीय वर्तुळात केला जातो. कार्यकते वाढवणे, सामाजिक, राजकीय धार्मिक आणि विकासात्मक धोरणांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी प्रसंगी युद्ध करण्यास स्त्री पात्राचा उपयोग करून घेणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे असे दिसून येते.सम्पूर्ण महाराष्ट्राला राजकीय वळण देणारा एकमेव जिल्हा तसेच सर्वात जास्त सत्ताधारी देणाऱ्या आमच्या या जळगाव जिल्ह्यात सुद्धा सत्ता मिळावी,राजकीय राजवट टिकावी, म्हणून किळसवाणा प्रकार केला जातो आणि तो म्हणजे स्त्री शक्ती व पात्र पुढे करणे होय.भ्रष्ट लाचार, वरिष्ठांच्या दबावात, सत्तेचं सोंग असणाऱ्या काही नेत्यांनी वराजकीय पुढाऱ्यांनी स्त्री पात्रांना समोर ठेवत आरोप प्रत्यारोप केलेली बरेच उदाहरणं देता येतील.माहिती अधिकार कार्य कर्ते आणि समाजसेवकावर अश्या प्रकारची खेळी खेळल्याची ताजी उदाहरणे देता येतील आणि हेच माणसं जळगावचा विकास, जळगाव चा सर्वांग काया पालट करण्यास व राजकीय धोरणास कारणीभूत ठरत आहेत हे सत्य नाकारता येत नाही.याचा परिणाम जनतेच्या भावनांवर,जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी च्या धोरणावर होतो, बुद्धीजीवी,समाजसेवी, समाजातील सुधारकावर सुद्धा काही अंशी परिणाम होतो.भ्रष्टाचार व सत्ता साठी पोकळ अश्वसनावर भर देण्यासाठी राजकीय खेळी म्हणून स्त्री पात्राचा उपयोग होतो ही बाब महत्वाची आणि लक्षात घेण्या जोगी आहे. त्याच बरोबर राजकीय सूत्र हलवणाऱ्याजळगाव जिल्ह्यात हे होतं हे ही तितकीच लाजिरवाणी बाब आहे हे सत्य नाकारता येणं शक्य नाही.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाणंद फाऊंडेशन चे कौतुकास्पद कार्य – मन्यारखेडा शिवारात स्वखर्चाने वृक्षारोपण

Next Post

शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय चे ग्रहण कधी सुटणार

Next Post
शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय चे ग्रहण कधी सुटणार

शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालय चे ग्रहण कधी सुटणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d