Thursday, July 17, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या प्रयत्नांना यश…!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या प्रयत्नांना यश…!

सध्या आपल्या देश्यातच नव्हे तर संपूर्ण जगात,कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातली आहे.याचा वाढता प्रादुर्भाव पाहून या रोगाला नियंत्रनात आणण्यासाठी भारत सरकारने,या देशात सर्वत्रच लॉकडाऊन केले आहे.
अश्यातच, काही लोक वेग वेगळ्या ठिकाणी इतर राज्यात काम करण्यासाठी,विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जिथे होते, तिथेच अडकून बसली आहेत. लॉकडाऊन मुळे
त्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात जाता येत नाही…!
आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत सुद्धा असेच घडले आहे. आपल्या येथील 85 ते 90 विद्यार्थी, विद्यार्थिनी, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालिंधर. पंजाब, येथे अडकले आहेत.
त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आपापल्या घरी परत यायचे आहे.त्यांच्या परिवाराला सुद्धा त्या विद्यार्थ्यांची काळजी वाटत आहे.
यातील एक विद्यार्थी म्हणजे प्रसाद कुमार खेडेकर रा.कर्जत जिल्हा.अहमदनगर येथील विद्यार्थी असून तो तेथील युनिव्हर्सिटी मध्ये पी.एच.डी. करत आहे. या विद्यार्थ्यांने कोल्हापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या उपाध्यक्षा साखरे ताई, यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर साखरे ताई यांनी ही सर्व माहिती रविकांत वर्पे यांच्याकडे पाठवली. मग तेथील युनिव्हर्सिटी च्या एका प्रमुख विद्यार्थ्याशी रविकांत वर्पे यांचे बोलणे झाले.
त्यानंतर रविकांत वर्पे यांनी तेथील सर्व घटनेचा आढावा घेऊन, पंजाब येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, आणि तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांना कोऑर्डीनेट करायला सांगितले…!
त्यानंतर रविकांत वर्पे यांनी, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय, जयंत पाटील साहेब यांना पत्राद्वारे या सर्व घटनेची माहिती दिली. त्यांना त्या 90 मुलांच्या नावाची यादी सुद्धा पाठवीली.
ही सर्व माहिती दिल्या नंतर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, माननीय,अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात, या सर्व वरिष्ठांची एक मीटिंग झाली, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पंजाब चे मुख्यसचिव यांच्या दोघांमध्ये संवाद होऊन,
ते सगळे विद्यार्थी आता या काही दिवसा मध्ये महाराष्ट्रात परत येत आहेत. महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांना त्यांच्या पास ची व्यवस्था सुद्धा करून देण्यात आली आहे…!
या मध्ये विशेष प्रयत्न जयंत पाटील साहेब व रविकांत वर्पे साहेब यांनी केले आहे…!
व तसेच
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
महाविकस आघाडी…! या सर्वांचे जाहीर आभार…

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

Next Post

फैजपूर शहरातील वितरण रेशनिंग कमिटीच्या शहर अध्यक्षपदी देवेंद्र बेंडाळे तर सचिवपदी मेहबूब पिंजारी यांची निवड

Next Post
फैजपूर शहरातील वितरण रेशनिंग कमिटीच्या शहर अध्यक्षपदी देवेंद्र बेंडाळे तर सचिवपदी मेहबूब पिंजारी यांची निवड

फैजपूर शहरातील वितरण रेशनिंग कमिटीच्या शहर अध्यक्षपदी देवेंद्र बेंडाळे तर सचिवपदी मेहबूब पिंजारी यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications