Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या अपात्र कर्मचारी बडतर्फीचे ग्रहण कधी सुटणार?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा परिषदेच्या अपात्र कर्मचारी बडतर्फीचे ग्रहण कधी सुटणार?

जळगाव -(धर्मेश पालवे)- लोकसंख्या नियंत्रण आणण्यासाठी २४ मार्च २००५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्या शासकीय कर्मचाऱ्यास सेवेतून बदतर्फ करण्याचा नियम आहे. २००५ नंतर तिसरे अपत्य असणारे जिल्यातील जिल्हा परिषदेच्या शासकीय सेवेतील बहुसंख्य कर्मचारी कार्यरत सेवा देत आहेत. अश्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी जळगांव जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात मोहीम राबवत चौकशी अंती बडतर्फ केले आहे. अश्या कटुंबाचे प्रमाणपत्र सेवेत असतांना द्यावे लागते, जिल्हा परिषद अधिकारी, व कर्मचारी यांना दोन पेक्षा जास्त अपत्य आढळल्यास यासाठी मुख्य कार्यपालन अधिकार यांच्या हस्ते संबंधीत खात्याच्या प्रमुखांन पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिले जातात. त्याच बरोबर दोषी किंवा खोटी माहिती सांगणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र जळगांव जिल्ह्यात अश्या पद्धतीचे कडक आदेश अजूनही आलेले दिसत नाही. कित्येक सेवेत असणारे अधिकारी व कर्मचारी अजूनही आदेश न जुमानता गाफील पध्दतीने काम करत आहेत. अश्या लोकांवर जिल्हा परिषदेकडून काय पावलं उचलली जातील? अश्या प्रकारची मोहीम जिल्हा परिषद जळगांव कधी राबवेल? जिल्ह्यात अपात्र ठरललेल्या कर्मचारी व अधिकारी बडतर्फीचे ग्रहण कधी सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वाहतूक नियंत्रण विभागाकडून कर्तव्यात कसूर

Next Post

महावितरणच्या बोदवड उपविभाग कार्यालय नुतनीकरण इमारतीचे उद्घाटन संपन्न

Next Post

महावितरणच्या बोदवड उपविभाग कार्यालय नुतनीकरण इमारतीचे उद्घाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d