Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव ; तांदुळवाडी येथे जल ही जीवन है याअंतर्गत शासनाच्या प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुद्ध पाणी पोचवण्याचा संकल्प

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

ग्रामपंचायत तांदुळवाडी सरपंच , उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या प्रयत्नांना यश आले. तांदुळवाडी गावातील पाण्याचा प्रश्न हा जवळपास यशस्वी झाला आहे जल ही जीवन मिशन अंतर्गत शासनाने प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. या योजनेअंतर्गत तांदुळवाडी गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून ग्रामपंचायतीच्या वतीने १३९.८० लक्ष रुपयाचा प्रस्ताव पाठवला होता सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला पाणीपुरवठ्यासाठी १३९.८० लक्ष रुपयाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे या अनुषंगाने आता तांदुळवाडी गावातील पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झालेला आहे.


जल हे खऱ्या अर्थाने जीवन असून योजनेच्या माध्यमातून गावाला जलसंजीवनी मिळणार असून योजनेच्या अचूक पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाला आल्यानंतर गावातील विपुल प्रमाणात पाणीपुरवठा होणार ही आनंदाची बातमी ऐकताच तांदूळवाडी गावातील ग्रामस्थांचे मन आनंदाने भरून आले. १८-०२-२०२२ जळगाव येथे पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील व पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या सर्व प्रयत्नांना तांदूळवाडी येथील सरपंच ,उपसरपंच व नव तरुण तडपदार नकुल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कष्ट करण्याची क्षमता म्हणजेच चांगला रोजगार होय – प्रा गोपाल दर्जी

Next Post

संत गाडगे बाबा महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

Next Post
संत गाडगे बाबा महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

संत गाडगे बाबा महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo