Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सीएए व एनआरसी कायद्याची मुस्लीम समाजाने भीती बाळगू नये- अॅड.शहेबाज शेख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/01/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- सीएए म्हणजे भारतीय नागरिकत्व कायदा हा १९५५ चा कायदा असुन, केंद्र सरकारने यात सुधारणा करून अफगाणिस्तान, पाकिस्तान,बांग्लादेश या देशातील ३१ डिसेंबर २०१४ पुर्वी भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक समाजाच्या शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी तरतूद केली आहे. हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा असुन मुस्लीम समाज किंवा इतर कोणत्याही समाजाची नागरिकत्वता काढून घेणारा कायदा नाही.तसेच एन आरसी कायदा हा आसाम वगळता भारतात कुठे ही लागू नाही किंवा सदर कायदा लागू करण्यासाठी अद्याप सरकारकडे कायद्याचा मसूदा ही तयार नाही. एनआरसी कायदा लागू झाल्यास भारतातील कोणत्याही नागरिकास याचा त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी केंद्र सरकार निश्चितच घेईल असा विश्वास भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस सोबत काही डावे पक्ष,फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुस्लीम समाजात या कायद्यांबद्दल भीती निर्माण करुन व चुकीची माहिती पसरवून भारतात अशांतता माजविण्याचा तसेच हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सदर कायदा हा मुस्लीम विरोधी नाही व या कायद्याने मुस्लीम समाजावर कोणताही अन्याय सुध्दा होणार नाही.त्यामुळे मुस्लीम बांधवांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता,शांतता पाळुन सीएए कायदा नीट समजून केंद्र सरकारवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा असे आवाहन ही भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘महिला सुरक्षा व सायबर कायदे’ विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी शुक्रवारी पाचोरा येथे कार्यशाळेचे आयोजन

Next Post

जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी महिला व बालकांवरील अत्याचाराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी महिला व बालकांवरील अत्याचाराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo