Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केवडीपुरा भिल्ल वस्ती नागरी सुविधांपासुन दुर्लक्षित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल-(शैलेश चौधरी)-येथील अंजनी नदी काठालगत कित्येक वर्षापासून भिल्ल वस्ती आहे.पण या वस्तीला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ आत्तापर्यंत झालेला नाही.सदर वस्ती दुर्लक्षितच आहे.विशेष असे की या वस्तीलगतच राज्य महामार्ग क्रमांक ६ असून या वस्तीत रस्ते ,स्ट्रीटलाईट,नळ आदी मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. याचमुळे डास, रोगराई, अस्वच्छता याचा अतीरेक वाढल्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे, या समस्यांबाबत स्थानिक केवडीपुरा भिल्ल समाज रहीवासी बांधव व भिल्ल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटना यांचेकडून एरंडोल नगरपालिकेस दिनांक ४सप्टे. रोजी निवेदन देण्यात आले.बाबतच अधिक वृत्त असे की येथील नागरीक प्रत्येक शासकीय योजनेपासून वंचित आहेत,शबरी घरकुल योजनेचा लाभ देखिल आजतागायत कोणालाही मिळालेला नाही ,कित्येकवेळा नगरपालिकेतस रीतसर अर्ज, तक्रार व निवेदने देऊन देखील काहीच उपाययोजना अजुनपर्यंत करण्यात आलेली नाही. नगरपालिका विधानसभा निवडणुकी पूर्वी आम्हांस नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली, निवेदनावर जिल्हा सचिव दिपक अहीरे, अनिल मोरे, देवराम वाघ, भानुदास भिल, किशोर बागुल, अमोल सोनवणे, प्रकाश अहीरे, शंकर बोरसे, लहू मोरे,रविंद्र वाघ, मधुकर सोनवणे,प्रल्हाद गायकवाड, सुखराम मोरे, विष्णु मोरे, विष्णु वाघ, किरण मोरे, शिवा अहीरे ई. ५० रहीवाश्यांच्या स्वाक्षर्या आहेत. सदर समस्यांबाबत नगरपालिका व सत्ताधारी कितपत लक्ष देतात यावर सर्वांचे लक्ष लागलंय.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात तोतया पत्रकारांचा वावर

Next Post

पाणी बचतीसाठी सजग व्हा – एन. एम. पाटील

Next Post

पाणी बचतीसाठी सजग व्हा - एन. एम. पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo