Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तांदुळवाडी , अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
तांदुळवाडी , अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

सत्यमेंव जयते न्युज चा ईफेक्ट – तत्काळ पंचनामे सुरू

भडगाव – (प्रतिनिधी) – दि.२३ मार्च रोजी पाचोरा व भडगाव तालुक्यात वादळी बेमोसमी पावसाने थैमान घातले, त्यात अंतिम टप्यात आलेला रब्बी हंगाम अक्षरशः आडवा पडला. ज्वारी, मका, गहू, बाजरी, लिंबू इ. पिकांचे व फळबागांची झाडे उन्मळून पडले आहेत, त्यामुळे सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवस अन्नपान्याला श्रवण केले नाही.
शेतकर्‍यांचे कैवारी किशोर आप्पा पाटील यांनी आढावा घेत तात्काळ प्रांताधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

तालुका कृषिअधिकार्यांना त्यांनी प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या, पंचनामा पासून एकही शेतकरी वंचित राहू नये असे सांगितले, त्या दरम्यान पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तात्काळ तांदुळवाडी, भोरटेक, उंबरखेड, कजगाव सह नुकसानीची पाहणी करतांना आमदार किशोर आप्पा पाटील, तहसिलदार सागर ढवळे, मंडळ कृषीअधिकारी सचिन वानखेडेकर, सुधाकर पाटील, प्रल्हाद पवार तालुका प्रतिनिधी, पंचायत समिती सभापती सौ.डॉ.अर्चना पाटील, व डॉ. विशाल पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), कृषी सहाय्यक सचिन पाटील यांनी तांदुळवाडी शिवारातील श्री.कैलास केशव पवार यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला, तरी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व परिसरातील संपूर्ण शेतकरी पाहणी करताना उपस्थित होते.
तांदुळवाडी शिवारातील शेतकऱ्यांशी पाहणी करून किशोर आप्पा पाटील यांनी सव्वाद साधून वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी राजाने आपली काळजी घ्यावी असे सव्वाद साधतांना किशोर आप्पा पाटील हे म्हटले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने दस्त नोंदणीस राहणार सवलत

Next Post

डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’ महापौर जयश्री महाजन यांनी स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली

Next Post
डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’ महापौर जयश्री महाजन यांनी स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली

डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’ महापौर जयश्री महाजन यांनी स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo