Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परदेशी यांनी दिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
परदेशी यांनी दिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

भडगांव(प्रतिनीधी)- याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील उपजिल्हा प्रमुख गणेश भरतसिंग परदेशी यांनी आज जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याकडे आपला उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा २०१९ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. किशोर आप्पा पाटील हे जरी मतदार संघात विजयी झाले असले तरी भडगांव तालुक्यातून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास २८०० मते जास्त मिळाली असल्या कारणाने मी उपजिल्हा प्रमुख या नात्याने विधानसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करु शकलो नसल्याने उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले, तसेच भविष्यात सदैव एक शिवसैनिक म्हणून संघटनेच काम करत राहील असेही ते यावेळी म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिवाळी निमित्त हेल्थ प्लस इंस्टिट्यूट व प्लेसमेंट कडून हाँस्पिटल मध्ये काम करणाऱ्या ट्रेन स्टाफसाठी विशेष सुट

Next Post

शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

Next Post
शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo