Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महसूल विभागाला तब्बल दिड वर्षांनंतर आली जाग; कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांमुळे तक्रारीची घेतल्या गेली दखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)- गेल्या वर्षी जिल्हाधिकारी यांनी जळगावातील सामाजिक संस्था व शेतकऱ्यांना मेहरूण तलावाची खोली वाढवण्यासाठी गाळ काढून नेण्याबाबत आव्हान केले होते. पण जिल्हाधिकारी यांच्या आव्हानाचा उलट फायदा घेत मे यश बिल्डर्स अँड कन्ट्रक्शन या कंपनीने दोन पोकलँड तलावात उतरवून त्याच्या सहाय्याने मुरूम काढून डंपरने ४ ते ५ हजार ब्रास मुरूम बेकायदेशीरपणे वाहून नेल्याबाबतची तक्रार जळगाव च्या माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी व तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांच्याकडे दिनांक ०६ / ०६ / २०१८ रोजी दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल जळगाव च्या नवीन कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी यांनी दिड वर्षानंतर घेतली आहे व २८/ ११ / २०१९ रोजी उपविभागीय कार्यालयात आवश्यक त्या लेखी पुराव्यासह तक्रारदाराला उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे. यामुळे खरच जळगाव चे उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे ह्या कर्तव्यदक्ष असल्याची परिचिती आल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. पुढे संबंधितांवर काय कारवाई होते याकडे मात्र लक्ष लागून आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहाय्यक फौजदार राजू मोरे यांचा सुमित पाटील यांच्या हस्ते सत्कार

Next Post

गालापुर जि.प. शाळेत जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

Next Post
गालापुर जि.प. शाळेत जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

गालापुर जि.प. शाळेत जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo