Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट विधानभवनात धडक, केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांना साकडं

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील दिव्या यशवंत (उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती समन्वयक) यांनी काल थेट विधानभवनात धडक देत केंद्रीय जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील यांची भेट घेऊन गावातील २० वर्षं रखडलेल्या “सुतार बर्डी” धोरणासंदर्भात निवेदन दिले आणि ह्या धरणाचे काम तात्काळ सुरू करुन ते ह्याच वर्षी पुर्ण करण्याचा हमीचा शब्द मा.मंत्रीमहोदयां कडून घेत, साकडं घातलं. तसेच गावातील समिधा विकास फाऊंडेशने आजतागायत प्रशासन दरबारी घेतलेल्या लेखी पाठपुराव्याची संपूर्ण माहिती देत, आमडदे गावासोबतच इतर गावांसाठी “सुतार बर्डी” धरणाचे महत्व मा. मंत्री महोदयांना पटवून दिले. या शेतकरी कन्येच्या निवेदनाची मा. मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत, धरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरु युवा केंद्राच्या वतीने आज शहरात कोराना व्हायरस विरुद्ध जनजागृती मोहिम

Next Post

स्वामी वासुदेवानंद सरस्वती आश्रम व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिलकवाडा येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

Next Post
स्वामी वासुदेवानंद सरस्वती आश्रम व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिलकवाडा येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

स्वामी वासुदेवानंद सरस्वती आश्रम व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिलकवाडा येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo