Friday, March 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोदी सरकार देशाला दिवाळखोरीत ढकलतंयः काँग्रेसचा आरोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

नवी दिल्ली-केंद्रातील मोदी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १.७६ लाख कोटी रुपये घेतल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात आर्थिक मंदी आली असून केंद्रातील मोदी सरकार देशाला दिवाळखोरीत ढकलत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी तात्काळ श्वेतपत्रिका काढून सध्याची परिस्थिती देशाला सांगावी, असेही ते यावेळी म्हणाले.  


केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आनंद शर्मा यांनी यावेळी विमल जालान समितीच्या शिफारसींवरही प्रश्न उपस्थित केले. याआधी कधीही अशी परिस्थिती उद्धभवली नव्हती. परंतु, आरबीआयने पूर्णपणे सरपल्स सरकाला ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फारच भीतीदायक आर्थिक स्थितीचा पुरावा आहे. ज्या समित्या बनवल्या आहेत. त्यांच्या शिफारसींमध्ये स्पष्टपणे म्हटलेय की, ८ टक्क्यांपेक्षा कमी सीआरबी झाली नाही पाहिजे. पण, आता सेंट्रल बँकेसाठी सीआरबी ५.५ टक्क्यांवर आणला आहे. हे फारच भयानक आहे. जर, उद्या जागतिक मंदी उद्भवली तर अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आरबीआयकडे कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही, असेही शर्मा म्हणाले. 

जगातील कोणत्याही देशांची आर्थिक परिस्थिती खूप बिघडली तरच त्या देशाच्या सरकारला सेंट्रल बँकेतील राखीव निधीचे पैसे दिले जातात. भारत सरकारने रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतले याचाच अर्थ देशातील आर्थिक परिस्थिती सामान्य नाही, असाच होतो. अर्जेंटिनाने सरप्लस सरकारला दिला त्यानंतर तेथील आर्थिक परिस्थिती कशी बिघडली होती, याचा दाखलाही शर्मा यांनी दिला. आपल्या देशातील सध्या जी परिस्थिती बिघडली आहे. ती काही एका दिवसात बिघडली नाही. केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यानंतर ही परिस्थिती उद्भवल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

युतीची घोषणा कधीही होऊ शकते: मुख्यमंत्री

Next Post

कोणत्याही पक्षात जाणार नाही: संजय दत्त

Next Post

कोणत्याही पक्षात जाणार नाही: संजय दत्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d