समाजातील औदार्याची गंगा सतत वाहती असावी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे समाजाला आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) समाजात असे खूप लोक आहेत की, ज्यांना चांगल्या कामांना मदत करायची इच्छा असते. मात्र जेथे आपण मदत करणार...













