Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

…आता यांना मिळणार सेवामुक्तीनंतर मोफत उपचार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
…आता यांना मिळणार सेवामुक्तीनंतर मोफत उपचार

भारतीय सैन्यदलात हंगामी पद्धतीने जवानांची भरती करण्याच्या अग्निपथ योजनेबाबत वाद कायम असताना, केंद्र सरकारने या अग्निवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्निवीरांना 23 व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव आहे.

योजनेला झालेला विरोध पाहता केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने दिलासा देण्याचे सत्र सुरू केले आहे. निमलष्करी दल व राज्यांच्या पोलिस दलांमध्ये 75 टक्के सेवामुक्त अग्निवीरांना राखीव जागा ठेवण्याच्या घोषणा टप्प्याटप्याने करण्यात आल्या.

या पृष्ठभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी एका नवीन सवलतीची घोषणा आज सोमवारी करण्यात आली. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या व दीर्घ उपचारांची गरज असलेल्या अग्निवीरांना सेवामुक्त केल्यावरही मोफत उपचारांची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. योग्यता व कामगिरीच्या आधारावर लष्करी सेवेतून चार वर्षांनी मुक्त केले जाणार्‍या या 75 टक्के तरुणांना जे 11.71 लाख रुपयांचे सेवा निधी पॅकेज मिळणार आहे.

त्याच्या व्यतिरिक्त हे मोफत उपचार असतील.संबंधित अग्निवीर गंभीर जखमी झाले असतील व त्यांना दीर्घ उपचारांची गरज असेल त्यांच्यावर त्या कालावधीत लष्कराच्या नियमांनुसार सैन्यदलांच्या रुग्णालयांत उपचार करण्यात येतील. सेवाकाळात गंभीर जखमी झाल्यास 15 लाखांपासून 44 लाखांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद मूळ योजनेत यापूर्वीच करण्यात आली आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अरे बाप रे! आता सरकारी बँका फक्त 5 दिवस सुरु राहणार; सरकार काढणार लवकरच आदेश…

Next Post

६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळू कशी परवडणार; जाणकारांनी उपस्थित केला प्रश्न

Next Post
६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळू कशी परवडणार; जाणकारांनी उपस्थित केला प्रश्न

६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळू कशी परवडणार; जाणकारांनी उपस्थित केला प्रश्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications