टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

एक गट, एक वाण  या ईसंवाद कार्यक्रमाद्वारे 750 शेतकऱ्यांशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  साधला संवाद

एक गट, एक वाण या ईसंवाद कार्यक्रमाद्वारे 750 शेतकऱ्यांशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला संवाद

2895 मेट्रिक टन खते, 478 क्विंटल बियाणे व 7638 कापूस बियाणे पाकिटांचे वाटप जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या...

जळगाव जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आतापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडले मुंबई, दि.४: राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३...

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक, दि.4 (जिमाका वृत्तसेवा):- निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विविध भागात मोठा फटका बसला आहे. याचा फटका नाशिक जिल्ह्यालादेखील बसला असून आज...

अमरावतीत अडकलेल्या के. मंजुळा अखेर स्वजिल्ह्यात पोहोचल्या

अमरावतीत अडकलेल्या के. मंजुळा अखेर स्वजिल्ह्यात पोहोचल्या

पालकमंत्र्यांसह प्रशासनाच्या प्रयत्नांना यश अमरावती, दि. 4 : मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणाऱ्या व महिन्याहून अधिक काळ जिल्ह्यात अडकून...

राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. ४ – राज्यातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्याच्या अनुषंगाने...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

• रायगड जिल्ह्यात काही लाख घरांचे नुकसान, विजेचे हजारो खांब उन्मळले • महावितरणने युद्धस्तरावर जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत करावा • नागरिकांना...

मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यपालांच्या मान्यतेनंतर अध्यादेश काढण्यात येणार- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. ४ – राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर...

कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी

कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी

जळगांव(प्रतिनिधी)- संपूर्ण जगात ज्या कोरोना महारोगाने थैमान घातलंय त्याला थांबवण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या भारतीय आयुर्वेदात आहे असा दावा...

सतपंथ चारीटेबल ट्रस्ट मार्फत आर्सेनिक अल्बम ३० चे  मोफत वितरण

सतपंथ चारीटेबल ट्रस्ट मार्फत आर्सेनिक अल्बम ३० चे मोफत वितरण

फैजपुर(किरण पाटिल)- फैजपूर, वढोदा, विरोदा सह परिसरात सतपंथ चारीटेबल ट्रस्ट मार्फत आर्सेनिक अल्बम ३० चे  मोफत वितरण करण्यात आले. तसेच...

Page 472 of 810 1 471 472 473 810