उस्मानाबाद जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी दोन दिवसांचा जनता कर्फ्यु
कळंब, तालुका प्रतिनिधीकोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत.नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे...














